जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते। मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते। जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती। पैशाचे ढीग रत्नांच्या रा...
जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।
जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।
शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।
मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे
कळीकाळाची भिती।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।
जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।
शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।
मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे
कळीकाळाची भिती।